संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या...
28 July 2022
Subscribe to:
Posts (Atom)
Total Pageviews
64,049
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...