Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

25 August 2022

श्रीपादवचनसुधा - ५

शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' :ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत एकनाथ महाराजांनी असे म्हटले आहे की;त्रिविध तापांची करावया झाडणी ।भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥भक्तांच्या म्हणजेच साधकांच्या त्रिविध तापांची झाडणी करून, श्रीभवानी त्यांना निर्वाणपद प्राप्त करून देत असते.आता हा भक्त कसा हवा ? तर श्रीगुरूंनी कृपा करून शक्ती जागृत केल्यानंतर,...
Read More

22 August 2022

श्रीपादवचनसुधा - ४

भजनाचा गूढ अर्थ :राधा गवळण करिते मंथन ।अविरत हरिचे मनात चिंतन ॥श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा उल्लेख नाही. पण 'गोविन्ददामोदर स्तोत्रा'त असे म्हटले आहे की; श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।हे नाथ नारायण वासुदेव ॥ (गो.स्तो.७०)यातील पहिला चरण पाहा; 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।' म्हणजे काय? 'श्री' नाम शक्ती. लहानपणात बाळसे धरणारी जी शक्ती, तिला 'श्री' म्हणावे. पुढे मोठेपणी...
Read More

11 August 2022

श्रीपादवचनसुधा - ३

साधना 'निष्कामतेने' करायची असते :साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाही. उलट पहाटे झोपमोड करून उठायचे, 'गुरुर्ब्रह्मा ...' म्हणायचे आणि साधनेला बसायचे, त्यात काय सांगितले आहे हरी जाणे. या प्रक्रियेत फायदेशीर काय आहे ? चहा, कॉफी वगैरे काही मिळणार आहे का ? काही नाही. मग कशाला सांगितले आहे कोणास ठाऊक ? म्हणजे हे 'निष्काम' आहे. हे निष्काम साधन आहे आणि...
Read More

4 August 2022

श्रीपादवचनसुधा - २

साधनाच महत्त्वाची :-आपल्या मनाला दूर करण्याचे जे साधन आहे; तिचेच नाव 'शक्ती'. अशी ही शक्ती श्रीसद्गुरुकरुणेने माणसाला मिळते. पण त्याने साधनाच केली नाही तर ? सर्व सामान आणून दिले. बटाटेवडे करायची सर्व तयारी आहे. घरातली बाई दहा वेळा म्हणाली; 'बटाटेवडे करीन !" म्हणून नवरा खूश; पोरेही खूश. पण प्रत्यक्षात जेव्हा पानावर बसली, तेव्हा बटाटेवडे नाहीत ! बाईची काय लहर फिरली कोणास ठाऊक ! मग ती पोरे लागली ओरडायला....
Read More

28 July 2022

श्रीपादवचनसुधा - १

संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या...
Read More

15 July 2020

॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥

॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - २००  ॥श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याचे काही सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वत:च्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे ही फार महत्त्वाची स्थिती आहे. म्हणूनच श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, "सेवितों हा रस...
Read More

14 July 2020

॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥

॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९  ॥सद्गुरु श्री माउलींनी हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात "गुरुविणें ज्ञान" असे जे म्हटले आहे, त्याच संदर्भाने श्रीसंत तुकाराम महाराजही म्हणतात की, "सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । ( स.सं.तु.३५४३.२)" म्हणजे सापडवून दिलेल्या वाटेने गंगास्नानास जाताना ते अनुभविता येईल. परंतु लोक हा अभंग म्हणताना, 'सापडली वाट' असे म्हणतात. तर ते तसे नाही....
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates