11 July 2016

॥ अमृतबोध ॥ ११ जुलै २०१६


११ जुलै २०१६
जन्म आणि मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. पृथ्वीवर जन्म झाला की मृत्यू होणारच कधीतरी. त्यामुळे पूर्णपणे प्रारब्धावर, पूर्वजन्मांतील कर्मांवर अवलंबून असणा-या या अटळ गोष्टीचा संतांना कधीच विचार करावासा वाटत नाही. ते आपल्यालाही त्याचा विचार न करता, हाती असलेला प्रत्येक क्षण निरपेक्ष भावनेने आणि प्रेमाने श्रीभगवंतांच्या व त्यांचेच स्वरूप असणा-या सर्व जीवांच्या सेवेत घालवण्याचा उपदेश करतात. अशाच सात्त्विक व उत्तम जीवनाला प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज " खरे आध्यात्मिक जीवन " म्हणतात. त्यांनी स्वत: जे जन्मभर मनापासून केले त्याचाच ते इतरांनाही बोध यातून करीत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates