23 July 2016

॥ अमृतबोध ॥ २३ जुलै २०१६


२३ जुलै २०१६
प्रारब्ध आजवर कोणालाही टळलेले नाही. त्यामुळे त्यात जी सुख-दु:खे लिहिलेली आहेत ती आज ना उद्या भोगाला येणारच. शिवाय ती आपणच पूर्वी शुभाशुभ कर्मे करून निर्माण केलेली आहेत. म्हणून त्यांची भीती न बाळगता समाधानात आयुष्य जगावे. आपल्या प्रारब्धातील सुखदु:खांची तीव्रता श्रीभगवंतांच्या भक्तीने, भजनाने, नामस्मरणाने नक्कीच कमी होते, म्हणून ते मात्र आपण यथाशक्य करीत जावे, असा मौलिक उपदेश प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे करीत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates