13 July 2016

॥ अमृतबोध ॥ १३ जुलै २०१६


१३ जुलै २०१६
संतांचा उपदेश हा अतिशय नेमका व पटणाराच असतो. ते आपल्या पोटात शिरून बरोबर सांगतात. त्या बाबतीत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा हातखंडा होता. आजचा अमृतबोध हे त्याचे देखणे उदाहरण होय. अध्यात्माची अशी चपखल मांडणी क्वचितच अन्य कोणी केली असेल.
आपले जीवन ही एक गाडी असून आपले मनच ती चालवत असते. पण मनाला काहीतरी धरबंध असलाच पाहिजे नाहीतर ती गाडी कुठेतरी अचानक अपघात नक्की करणार. गाडीला जसे त्यासाठी स्टियरिंग व ब्रेक असतात, तसेच आपल्या जीवनात अध्यात्माचे स्थान आहे. मनावर ताबा ठेवण्याचे गरजेचे काम केवळ अध्यात्मच करते, असे या अध्यात्माचे अनन्यसाधारण महत्त्व प. पू. श्री. मामा यातून आपल्याला जाणवून देत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates