4 July 2016

॥ अमृतबोध ॥ ४ जुलै २०१६

४ जुलै २०१६
प्रपंचात पैसा असल्याशिवाय काहीही खरे नाही, म्हणून प्रपंचरूपी धंद्याचे पैसा हेच भांडवल आहे. ते जसजसे वाढेल तसे त्या माणसाची प्रगती झाली असे म्हणतात. परमार्थात बरोबर उलटी गती असते. आपल्या जन्माचे मूळ हे आपल्या पूर्वजन्मींच्या वासनांमधे, कर्मांमधे असते. म्हणून ती प्रारब्धकर्मे हे आपले भांडवल ठरते. प्रपंचात भांडवल वाढलेले चांगले मानतात तर परमार्थात तेच आपण सोबत आणलेले कर्मांचे भांडवल भोगून संपलेले चांगले मानले जाते. हाच महत्त्वाचा सिद्धांत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोध मधून स्पष्ट करीत आहेत.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates