15 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२०॥*

हरिपाठाच्या सातव्या अभंगात सुरुवातीला सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज दुर्दैवी अभक्तांची स्थिती सांगतात. आधीच्या सहाव्या अभंगात जे मर्म सांगितले, ते कोणास प्राप्त होते? तेही माउली या अभंगात आपल्याला सांगत अाहेत.
"सर्वांच्या हृदयात गुप्तपणे नांदत असलेला आत्मारामप्रभू माझ्या पूर्ण अनुभवाला आल्यामुळे, आता मला तो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी पूर्णपणे भरून राहिलेला दिसत आहे", असा आपला स्वानुभव सद्गुरु श्री माउली खात्रीपूर्वक सांगून या अभंगाचा शेवट करतात.
अभक्तांना जरी भगवान श्रीकृष्णांची प्रचिती येत नसली, तरी भक्तांना मात्र सर्वत्र त्याच परमात्मसत्तेची यथार्थ अनुभूती येते, हाच सिद्धांत माउली येथे स्पष्ट करून सांगत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates