9 May 2017

॥ अमृतबोध ॥ ९ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४४ ॥

व्यसनी माणूस बरोबर दुस-या व्यसनी माणसाची संगत शोधतो. पण संतांच्या संगतीचे तसे मुळीच नसते. मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर, ज्याचे पूर्वसुकृत उदयाला येते, त्यालाच संतांची संगत करावीशी वाटते. त्यामुळे तो संतांच्या शोधात असतो. त्याच्या गाठीशी पूर्वीचे सुकृत म्हणजेच पूर्वजन्मी कमविलेले पुण्य असल्यामुळे, दैवयोगाने त्याला तसे संतमहात्मे भेटतातही.
संतांविषयी प्रेम वाटणे, त्यांची संगती करावीशी वाटणे, त्यांनी केलेल्या बोधाचे मनन करावेसे वाटणे इत्यादी सर्व गोष्टी पूर्वसुकृतामुळेच घडतात. अशी आवड वाटू लागल्यावर त्या माणसाला तसे संतमहात्मेही त्यामुळे आपोआप भेटतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates