31 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६४ ॥*



भगवान श्रीविष्णूंचे पावन धाम असलेल्या वैकुंठाची प्राप्ती होणे हे अतिशय दुर्मिळ मानले जाते. पण या महात्म्यांची गोष्ट वेगळी असते. ते अवघ्या जगालाच वैकुंठमय करून सोडतात. श्रीभगवंतांच्या अलौकिक नामस्मरणाच्या प्रभावाने ते जगाचेच वैकुंठ करतात. हे सामर्थ्य केवळ महात्म्यांचेच आहे, असे सद्गुरु श्री माउली स्पष्ट सांगतात.
महात्म्यांच्या कृपाप्रसादाने श्रीभगवंत प्रकट होत असतात. जिथे श्रीभगवंत तिथेच त्यांचे पवित्र धामही असते. म्हणून या भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या कृपेने अवघ्या जगाचेच वैकुंठ बनते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates