2 August 2016

॥ अमृतबोध ॥ २ ऑगस्ट २०१६


२ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांचे नाम हे अत्यंत अद्भुत असते. ते कसेही घेतले तरी फायदाच होतो. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे ॥ हे आपण कायम ऐकत आलो आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामाचे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात की, साधकाने एकाग्रचित्ताने जप केला तर लाभ होतोच, पण व्यग्र चित्ताने म्हणजे मनात दुसरे विचार चालू असतानाही केलेल्या नामजपाचा लाभच होतो, ते वाया जात नाही. म्हणून येता जाता, काम करताना मनातल्या मनात जप करायचीच सवय आपण लावून घेतली पाहिजे. 
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates