7 August 2016

॥ अमृतबोध ॥७ ऑगस्ट २०१६


७ ऑगस्ट २०१६
प्रत्येक जीव मूळचा परब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे तो ज्ञानमय, आनंदमयच आहे, पण त्यावरील वासनांच्या आवरणामुळे त्याला आपले आनंदस्वरूप जाणवतच नाही. तो उगीचच स्वत:ला कर्माचा कर्ता मानून सुखदु:खांच्या सागरात गटांगळ्या खात बसतो. श्रीभगवंत जेव्हा त्याला श्रीसद्गुरुरूपाने अनुग्रह करून दिव्यनाम देतात, तेव्हा त्या साधनेद्वारे त्या जीवावरील हे वासनांचे आवरण जळून जाते व त्याला आपल्या हृदयातच असणा-या परमात्म्याचे साक्षात् दर्शन होते; असे श्रीगुरुप्रदत्त नामसाधनेचे माहात्म्य प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates