17 August 2016

॥ अमृतबोध ॥ १७ ऑगस्ट २०१६


१७ ऑगस्ट २०१६
आपली बुद्धी आपल्या दैवानुसारच तयार होत असते. त्यामुळे जे कर्म भोगाला येते त्याला अनुकूल अशीच आपोआप बुद्धी होत असते. येथे प्रत्येक जीव परतंत्र आहे, त्याला निर्णयक्षमता नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एकदा का प्रारब्धानुसार दुर्दशेचा फेरा भोगाला आला की, मनुष्याला आपले नेमके कोठे व काय चुकते आहे, हेच अजिबात कळेनासे होते. तो मग अगतिकपणे, त्या कर्मानुसार होणा-या बुद्धीला अनुसरूनच वागतो. यात व्यक्ती म्हणून खरेतर कोणाचाच दोष नसतो. हाच भाग पाहून संत कधीही कोणाचा द्वेष करत नाहीत व आपल्यालाही तसेच विवेकाने वागण्याचा उपदेश करतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates