29 August 2016

॥ अमृतबोध ॥२९ ऑगस्ट २०१६


२९ ऑगस्ट २०१६
घाई गडबड, धसमुसळेपणा हा प्रपंचाचा गुण तर शांतपणा, स्थैर्य हा परमार्थाचा गुण आहे. शारीरिक व मानसिक या दोन्ही प्रकारचे स्थैर्य परमार्थासाठी अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात की, कोणतेही शुभकार्य उत्तम पद्धतीने संपन्न होण्यासाठी त्यात आपल्या शारीरिक व मानसिक शुद्धतेची नितांत आवश्यकता असते. ती येण्यासाठी जपजाप्यादी कृत्ये अत्यंत शांतचित्तानेच करावीत. घाई, गडबड, चिडचिड करून केलेला जप, पूजा, उपासना  फलदायी ठरत नाहीत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates