27 August 2016

॥ अमृतबोध ॥ २७ ऑगस्ट २०१६

२७ ऑगस्ट २०१६
साधुसंत हे निरपेक्ष हितकारक असतात, त्यामुळे आपणही निरपेक्षपणेच त्यांना शरण जायचे असते. त्यांच्याविषयी नितांत श्रद्धा व आदरयुक्त विश्वास असला की, आपल्यावर त्यांना कृपा करण्यासाठी तेवढे पुरेसे असते. पण तेच जर अश्रद्धा व अविश्वास ठेवूनच आपण त्यांच्या दारी गेलो, तर त्या दोषांमुळे संतांचा जो लाभ आपल्याला व्हायला पाहिजे तो न होता उलट आपला पूर्ण तोटा होतो, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट सांगून ठेवतात. साधूंकडे जाताना म्हणूनच हे दोन सद्गुण आपण अंगी बाणवलेच पाहिजेत, म्हणजे मग अत्यंत कमी कष्टांत आपले शाश्वत कल्याण होते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates