18 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८२ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, "रणांगणावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी, *'माम् अनुस्मर युध्य च ।'* असा उपदेश केला; तीच *'श्रीमद् भगवद्गीता'* झाली व सख्या उद्धवाला, 'माझे स्मरण करून गृहस्थाश्रम कसा नीट करावा?' ते सांगितले; तेच *'श्रीमद् भागवत'* झाले."
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन व उद्धव या दोघांनाच केवळ प्रत्यक्ष कृपानुग्रह केलेला होता. हे दोघेही श्रीभगवंतांचे अतिशय लाडके सखे होते, लीलासहचरच होते. म्हणूनच हरिपाठाच्या आठव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"उद्धवा लाधला कृष्णदाता ॥हरि.८.५॥"*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates