27 September 2016

॥ अमृतबोध ॥ २७ सप्टेंबर २०१६

परमार्थ निर्विघ्नपणे पूर्णत्वाला जाण्यासाठी साधकांना सत्संगतीची, संतांच्या सहवासाची नितांत आवश्यकता असते. साधुसंगतीतच परमार्थ खरा फुलतो, म्हणूनच त्याचे महत्त्वही अनन्यसाधारणच मानलेले आहे. या सत्संगतीची इच्छा, आवड किती तीव्र असावी? तर, एखाद्या कामी माणसाला स्त्रीची असते तेवढी ! त्याच्या मनात सतत तोच विचार असतो, त्याशिवाय दुसरे काहीही त्याला सुचत नाही व ती प्राप्त होईपर्यंत तो गप्प बसत नाही. तसेच प्रत्येक साधकाचे संतांच्या संगतीबद्दल व्हायला हवे, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates