
भगवान श्रीविष्णूंचे पावन धाम असलेल्या वैकुंठाची प्राप्ती होणे हे अतिशय दुर्मिळ मानले जाते. पण या महात्म्यांची गोष्ट वेगळी असते. ते अवघ्या जगालाच वैकुंठमय करून सोडतात. श्रीभगवंतांच्या अलौकिक नामस्मरणाच्या प्रभावाने ते जगाचेच वैकुंठ करतात. हे सामर्थ्य केवळ महात्म्यांचेच आहे, असे सद्गुरु श्री माउली...